Pik Vima Update : पीक विमा योजनेतील मोठे बदल | शेतकऱ्यांवर काय परिणाम होणार?

Pik Vima Update : पीक विमा योजनेतील मोठे बदल | शेतकऱ्यांवर काय परिणाम होणार?
Pik Vima Update : पीक विमा योजनेतील मोठे बदल | शेतकऱ्यांवर काय परिणाम होणार?

 

Pik Vima News : महाराष्ट्र सरकारने पीक विमा योजनेत बदल केले आहेत. यावेळेस शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत विमा प्रीमियम भरणे अनिवार्य आहे. तसेच पीक विमा संदर्भात ट्रिगरात बदल करण्यात आले आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांनवर काय पिरणाम होऊ शकतो हेच आपण जाणून घेणार आहोत.

नुकसान भरपाईचे नवीन नियम

या अगोदर राज्यात अनेक ट्रिगर अंतर्गत पीक विमा ( Pik Vima ) वाटप केला जात होता. परंतू नवीन नियम आल्यापासून राज्यात पीक कापणी प्रयोग आणि आधारावर राज्यात नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे. जर शेतकऱ्यांचे उत्पादन कमी झाले तर यावरती सुध्दा नुकसान भरपाई मिळू शकते.

E Pik Pahani : ई पीक पाहणी जलद होणार | तलाठी सहाय्यकांना अधिक मानधन मिळणार

आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग

सॅटेलाइट द्वारे डेटा हो गोळा होईल तसेच यामध्ये र‍िमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार आहे. यामुळे नुकसान भरपाईचे पंचनामे लवकर होतील.

News Image
महत्त्वाची बातमी

पीक विम्याचे पैसे खात्यात कधी जमा होणार?

विमा प्रीमियम

  • २ टक्के प्रीमियम आता शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी भरावा लागणार आहे.
  • १.५ टक्के प्रीमियम रबी हंगामात भरावा लागणार आहे.
  • ५ टक्के प्रीमियम हे व्यापारी पिकांसाठी प्रीमियम आहे.

निष्कर्ष

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे नक्कीच भ्रष्टाचाराला आळा बसेल, नवीन प्रक्रिया असल्यामुळे शेतकऱ्यांना जुळवून घेण्यासाठी कठीण जाऊ शकते. यामुळे मार्गदर्शन प्रक्रिया राज्य सरकार राबवणार आहे.

News Image
महत्त्वाची बातमी

संपूर्ण माहिती येथे पहा!

Farmer Loan Waiver : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीजबिल माफ व लाडक्या बहिणांना 2100 रुपये सुरु

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
लेखक / संपादक

marathi bigg boss

सचिन पोपळघट गेल्या ८ वर्षांपासून कृषी अभ्यासक म्हणून कार्यरत असून, 'शेतकरी हाच खरा 'marathi bigg boss' या ध्येयाने मी काम करत आहे. तंत्रज्ञान आणि शेतीची सांगड घालून, सरकारी योजना व पीक विम्याची अचूक माहिती सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हाच माझा उद्देश आहे. ८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि जमिनीवरची माहिती यामुळे हजारो शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत आहे

Sharing Is Caring:

Leave a Comment