
Pik Vima : दर वर्षी शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झालेले पाहयला मिळत असते. परंतू गेल्या वर्षी जून ते सप्टेंबर मध्ये १९ पेक्षा अधिक जिल्ह्यात शेती पिकांचे नुकसान झाले आहे. शेती पिकांचे नुकसान झालेले असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे उत्पादन झाले नाही. यामुळे शेतकऱ्यांनवर कर्जाचे डोंगर वाढले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा तसेच परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारने पिक विमा मंजूर केला आहे. यामध्ये अल्प आणि अत्यल्प शेतकऱ्यांना आर्थिक आधार हा अधिक मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.
कोणत्या जिल्ह्यांना पिक विमा मंजूर ?
जळगाव, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, गडचिरोंली, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, हिंगोली, धाराशीव, नांदेड, अमरावती, नागपूर, { Pik Vima }
संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी दिलेल्या WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.
Pik Vima News Today : 23 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होणार