
Shetkari karjmafi : सध्या महाराष्ट्रात कर्जमाफी बाबत मोठी चर्चा सुरु झाली आहे. येणाऱ्या काही दिवसात सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार असा प्रश्न शेतकरी विचारत आहे. महायुती भाजप सरकारने कर्जमाफ केले होते परंतू त्या मध्ये मोठ्या प्रमाणात अटी लावण्यात आल्या आहे. तसेच आता सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ होईल असा अंदाज जाणंकार लोक लावत आहे. सध्या शेतकऱ्यांन वर ३१ हजार कोटीचे कर्ज आहे.
अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प १० मार्च रोजी सादर करणार आहे. हे सरकार दर वेळेस कर्जमाफी वरुन बगल देत होते परंतू शेतकऱ्यांनी यावेळेस हा विषय धरुन ठेवला आहे. निवडणूकाच्या काळत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करु असे आश्वासन दिले होते. तेव्हा पासून आतापर्यंत मुख्यमंत्री यांनी कर्जमाफी च्या प्रश्ना वर सतत बगल दिली आहे. परंतू आता हि बगल त्यांना महागात पडू शकते.
महाराष्ट्रात लाडकी बहिण चालवण्यासाठी सरकारला ३६ हजार कोटी पर्यंत खर्च येतो. परंतू शेतकऱ्यांच्या डोक्यावर ३१ हजार कोटीचे कर्ज आहे. मंग शेतकऱ्यांचे कर्ज का माफ होऊ शकत नाही प्रश्न उपस्थित होत आहे.
महत्वाचे मागील वर्षी अनेक ठिकाणी महापूर तर काही ठिकाणी दुबार पेरणी तसेच अनेक जिल्ह्यात दुष्काळ सारखी परिस्थिती होती. आलेल्या मालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांन मध्ये आक्रोस निर्माण होत आहे. शेतकऱ्यांना शेती परवली किंवा होत नसेल तर कश्याप्रकारे तो कर्ज फेडू शकतो हा सधा प्रश्न निर्माण होतो. यावरती तुमचे म्हणणे काय स्पष्ट कमेंट मध्ये आम्हाला कळवा.
Pik Vima : 19 जिल्ह्यात पिक विमा मंजूर
marathi bigg boss
सचिन पोपळघट गेल्या ८ वर्षांपासून कृषी अभ्यासक म्हणून कार्यरत असून, 'शेतकरी हाच खरा 'marathi bigg boss' या ध्येयाने मी काम करत आहे. तंत्रज्ञान आणि शेतीची सांगड घालून, सरकारी योजना व पीक विम्याची अचूक माहिती सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हाच माझा उद्देश आहे. ८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि जमिनीवरची माहिती यामुळे हजारो शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत आहे


Karj Mafi Zali Pahije Magcha Vedes Yanni Khup Ati And Niyam Lavun Shetkaranchi Fasvnuk Keli And Protsahan 50000 DEVUn te pan Dile Nahi
जर सरकार यावेळेस कर्ज माफी करणार नसेल तर पुढील पाच वार्षिकला सरकार पडणार कारण शेतकरीच नाही जगाला तर ही लोक खाणार काय,कारण शेतकरी जर काही पिकवलाच नाही तर यांना खायला अन्न मिळणार नाही, नाही तर ही काय पैसे खाऊन जगणार की काय… अहो सामान्य शेतकऱ्याची काय अपेक्षा असते की 2 वेळचे व्यवस्थित जेवण मिळणे आणि चार पैसे हाताशी असावेत इतकेच पण हे राजकारणी लोक इलेक्शन पुरते शेतकऱ्यासाठी हे करू ते करू इतकचं बोलतात,पण करत काहीच नाहीत.आणि निवडणुका संपल्या की शेतकऱ्याच्या कुठल्याही गोष्टीचा विषय काढत नाहीत.मग अशा सरकारच करायचं काय… सामान्य शेतकरी मार्च आले की सगळ्या बँकेकडे परत कर्ज मिळावे व आपली सोसायटी भरावी हा प्रयत्न करतो पण सोसायटी थकीत असलेने त्याला कर्ज पण मिळत नाही मग काय करावं शेतकऱ्यानं हे सरकारनी सांगावे…..थोड परखड आहे पण त्याला विलाज नाही भावना व्यक्त केली बघा जमत असेल तर कर्ज माफी करा…ते ही सरसकट ….आणि त्यासाठी काही कारण लाऊ नका म्हणजे झालं….