Weather News : महाराष्ट्रात 48 तासानंतर राज्यात अवकाळी पावसाचे संकट

Weather News : महाराष्ट्रात 48 तासानंतर राज्यात अवकाळी पावसाचे संकट
Weather News : महाराष्ट्रात 48 तासानंतर राज्यात अवकाळी पावसाचे संकट

 

Weather News : महाराष्ट्रात उष्णता खुप वाढली परंतू पुढील 48 तासांनतर वातापरणात बदलत होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. महत्वाचे म्हणजे अनेक जिल्ह्यांना अर्लट जारी केला आहे. कारण येणाऱ्या काही दिवसात महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता दाट पाहयला मिळत आहे.

हवामान अंदाज | Weather News

ऑरेंज अर्लट : चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा
येलो अर्लट : अमरावती, नागपूर, वाशिम, गडचिरोली
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात विदर्भा भागात सुध्दा जोरदार वारे आणि गारपीट होण्याची दाट शक्यता आहे.
ओडिशा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश मध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे महाराष्ट्रात याचा परिणाम पाहयला मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या प‍िकांची काळजी घ्यावी, हि नम्र विनंती.

News Image
महत्त्वाची बातमी

पीक विम्याचे पैसे खात्यात कधी जमा होणार?

महाडिबीटी द्वारे शेतकऱ्यांना अनुदान मंजूर | महाडीबीटी शेतकरी योजना

News Image
महत्त्वाची बातमी

संपूर्ण माहिती येथे पहा!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
लेखक / संपादक

marathi bigg boss

सचिन पोपळघट गेल्या ८ वर्षांपासून कृषी अभ्यासक म्हणून कार्यरत असून, 'शेतकरी हाच खरा 'marathi bigg boss' या ध्येयाने मी काम करत आहे. तंत्रज्ञान आणि शेतीची सांगड घालून, सरकारी योजना व पीक विम्याची अचूक माहिती सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हाच माझा उद्देश आहे. ८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि जमिनीवरची माहिती यामुळे हजारो शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत आहे

Sharing Is Caring:

Leave a Comment